रवी गिते यांची कोकण विभागीय माहिती उपसंचालकपदी पदोन्नती

कोंकण विभागीय माहिती उपसंचालक पदाचा स्विकारला पदभारनवी मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी रवी गिते यांनी आज कोकण विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. नवी मुंबईतील कोकण…

Team RatnagiriLive

काश्मीरमधून सुखरूप  परतलेल्या पर्यटकांची ना. नितेश राणे यांनी घेतली भेट

कणकवली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालेल्या परिसरातून सहीसलामत आपल्या तळेरे गावी आलेले पावसकर कुटुंबियांची भेट मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी त्या…

Team RatnagiriLive

काश्मिरला गेलेले रत्नागिरीतील दोन पर्यटक दाखल ; एकूण ६१ जणांशी संपर्क

आठजण प्रवासात ; सर्व पर्यटक सुखरुप - जिल्हाधिकारी रत्नागिरी : पहलगाम/काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील 61 पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत. त्यापैकी 2 प्रवासी आज…

Team RatnagiriLive

मच्छीमारीला पर्यटन व्यवसायाची जोड द्यावी : ना. नितेश राणे

सिंधुदुर्ग नगरी : पहिल्या १२० दिवसांत मच्छीमारांसाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष, पूर्ण किनारपट्टीवर ड्रोन कॅमेरा आणि आता मत्स्य व्यवसायाला कृषी शेतीचा दर्जा एवढे निर्णय घेतले आहेत. यापुढे जिल्हा नियोजनाचा पाच टक्के…

Team RatnagiriLive

प्रा. आनंद गायकवाड यांना भूगोल विषयात पीएच.डी. प्रदान

उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ): कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. आनंद गायकवाड यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा एक नवा शिखर गाठला आहे. स्वामी रामानंद…

Team RatnagiriLive

काजरघाटीतील शेतकऱ्यांना एनिमल आऊट आणि फळमाशी रक्षक सापळ्याचे कृषी विभागाकडून वाटप

रत्नागिरी : शहरानजीक काजरघाटी येथे वानर आणि माकडांचा होणारा उपद्दव टाळण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून कृषी विभाग रत्नागिरीच्या वतीने एनिमल आऊट फवारणी औषध आणि फळमाशी रक्षक सापळा यांच वाटप तालुका कृषी अधिकारी…

Team RatnagiriLive

चिपळूणच्या सिद्धी मिरगावकर यांचे एमबीबीएसमध्ये यश

मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षावचिपळूण : शहरातील बहादूरशेख येथील रहिवासी डॉ. सिद्धी संजय मिरगांवकर हिने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज आणि डॉ. आर. एन. कुपर हॉस्पिटल विलेपार्ले मुंबई येथे एम. बी.…

Team RatnagiriLive

Good News | काश्मीर पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील ४२ जण सुरक्षित

जिल्हा प्रशासन संपर्कात : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी : पहलगाम/काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील 42 पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरुप व सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात,…

Team RatnagiriLive

रत्नागिरीतील २० जण श्रीनगरमध्ये सुरक्षित

रत्नागिरी : काश्मीरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या हल्ल्या नंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातून पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला गेलेल्या पर्यटकांमध्ये रत्नागिरीतील तब्बल वीस जण असल्याची माहिती पुढे आली आहे. हे सर्वजण…

Team RatnagiriLive

उरणमध्ये जनसुरक्षा कायद्या विरोधात माकपची मोर्चा काढून निदर्शने 

उरण (विठ्ठल ममताबादे ) : राज्य सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणण्याचे जाहीर केले आहे. हा कायदा जनतेच्या मूलभूत लोकशाही हक्कावर प्रतिबंध करणारा तसेच सरकारला हुकूमशाही कडे नेणारा आहे.…

Team RatnagiriLive