राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर : ना. नितेश राणे

मुंबई, दि. २९: राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण मंजूर करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.…

Team RatnagiriLive

महिलेच्या खून प्रकरणी ५५ वर्षीय प्रेमवीराला जन्मठेप

रत्नागिरी : ट्रान्सपोर्ट कंपनी ट्रकचालक म्हणून काम करणाऱ्या 55 वर्षीय आरोपीला 32 वर्षीय महिलेचा खून केल्याप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मारुती राजाराम मोहिते (55, हातकणंगले जिल्हा कोल्हापूर…

Team RatnagiriLive

लांजा येथे सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन

जनतेने लाभ घेण्याचे उपसंचालक अनिल माने यांचे आवाहन रत्नागिरी : भूमी अभिलेख विभागांतर्गत उप अधीक्षक भूमी अभिलेख, लांजा येथे सुसज्ज व अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन भूमी अभिलेख, कोकण…

Team RatnagiriLive

ख्वाजा गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशनतर्फे बाजारपेठ परिसरात मोफत पिण्याच्या पाण्याची सोय

रत्नागिरी :  राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेच्या झाडा बसत आहेत देखील दुपारी घराबाहेर पडणार आहे, रत्नागिरी बाजारपेठेतही उष्णतेमुळे बाजारपेठ खुप शांत असल्याचे दिसून येते. याचीच दखल घेउन ख्वाजा गरीब नवाज रिलीफ…

Team RatnagiriLive

उरणमधील मुस्लिम बांधवांतर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा रॅलीद्वारे निषेध

उरण दि २८(विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे राहणारे, एकनिष्ठ देशभक्त असलेल्या मुस्लिम बांधवांतर्फे पहलगाम दहशदवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. रॅली काढून व पोलीस स्टेशनला निवेदन…

Team RatnagiriLive

मत्स्योत्पादनामध्ये क्रमांक एकचे राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता

मुंबई, दि. 28 :  मत्स्योत्पादनात देशात आज आंध्रप्रदेशचा वाटा 32 टक्क्यांचा आहे. तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून 13 टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. हा हिस्सा 32 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवून देशातील सर्वाधिक…

Team RatnagiriLive

जि. प. शाळेतील संस्कारांची शिदोरी माझ्या पाठीशी : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : मीही जिल्हा परिषद शाळेत शिकलो असल्याचे सांगून प्राथमिक शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीवर आपण आज सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी…

Team RatnagiriLive

दापोलीत पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्या दोन महिला

दापोली : काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आपल्या देशात विविध कारणाने वास्तव्य करणाऱ्या भारत सोडून देण्याचा आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभर सुरू असलेल्या चौकशीत दापोली तालुक्यात दोन पाकिस्तानी…

Team RatnagiriLive

रत्नागिरीच्या पतीत पावन मंदिरात भजनीबुवांना रोखले

रत्नागिरी : जे मंदिर स्वातंत्र्यपूर्व काळात स्पृश्य अस्पृश्यतेचा कलंक पुसण्यासाठी हिंदू धर्मातील सर्वांना दर्शनासाठी खुले करण्यात आले त्याच रत्नागिरीतील पतीत पावन मंदिरात भजनी बुवांना रोखण्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण…

Team RatnagiriLive

पहलगाम हल्लेखोरांना फाशी द्या : उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : काश्मिरमध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशाचं मन हेलावून टाकले आहे. या भ्याड कृत्याविरोधात उरण तालुका मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. या हल्ल्याचा तीव्र…

Team RatnagiriLive