कृषी विभागाची भरारी पथके तैनात

रत्नागिरी : कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तालुकस्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हा स्तरावरील…

Team RatnagiriLive

पनवेल रेल्वे स्थानकाची प्रवासी आणि मालवाहतूक क्षमता वाढणार!

रेल्वे मंत्रालयाची पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान नवीन कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी पनवेल : मुंबई प्रदेशात रेल्वेची क्षमता वाढवणे आणि कामकाज सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने एका मोठ्या विकासात, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमटने आणि…

Team RatnagiriLive

‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद संदीप गायकर यांना चित्रकार कुणाल पाटील यांची चित्र रेखाटून श्रद्धांजली

उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद सैनिक संदीप गायकर यांना उरणचे चित्रकार कुणाल पाटील यांनी चित्र रेखाटून श्रद्धांजली वाहिली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय…

Team RatnagiriLive

वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत ट्रेन वेगवान भारताची नवी ओळख : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : भारत आपल्या रेल्वे नेटवर्कच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 'वंदे भारत', 'अमृत भारत' आणि 'नमो भारत' यांसारख्या अत्याधुनिक ट्रेन्स देशाच्या प्रगतीची आणि वेगाची नवी ओळख बनत…

Team RatnagiriLive

उरणच्या अमेघा घरतला परेश शेठ केसरी २०२५ स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी मानाची गदा!

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील खोपटें गावची कुस्तीपटू अमेघा घरत हिने सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावली आहे. या कुस्ती स्पर्धा परेश शेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त…

Team RatnagiriLive

‘फिश’खबर !!! रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन ३३९६ मेट्रिक टनने वाढले

रत्नागिरी  : ड्रोन सर्वेक्षण, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस रात्र गस्त यामुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ झाली आहे. संपत आलेल्या सन 2024-25 या मत्स्य वर्षात रत्नागिरी…

Team RatnagiriLive

रत्नागिरी जिल्ह्यात वादळ-पावसापासून संरक्षणासाठी 21 निवारा केंद्रे उभारणार

वणवे लावणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हे दाखल करा : पालकमंत्री  रत्नागिरी, दि. 23  : वादळ पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीकोनातून स्थलांतरित होण्यासाठी 21 बहुउद्देशीय निवारा केंद्रांसाठी 248 कोटी शासनाने मंजूर केले…

Team RatnagiriLive

खरीप हंगाम व शेती प्रक्रिये संदर्भात शासनातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

उरण दि २३ (विठ्ठल ममताबादे ) : पंचायत समिती सभागृह उरण या ठिकाणी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखालील खरीप आढावा बैठक पार पडली. या प्रसंगी उरण  विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश…

Team RatnagiriLive

पीएम किसान योजनेच्या लाभार्थींसह प्रलंबित खातेदारांनी ३१ मे पर्यंत फार्मर आयडी काढून घ्यावा

रत्नागिरी, दि. 22  : जिल्ह्यातील प्रलंबित सर्व खातेदार व पी एम किसान योजनेतील लाभार्थी यांनी ३१ मे २०२५ अखेर अॕग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी पूर्ण करून आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. नोंदणी…

Team RatnagiriLive

Mumbai-Goa Highway | ठेकेदाराच्या कामाची पहिल्याच पावसात पोलखोल!

आरवली : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (NH 66) ठेकेदार कंपनीच्या कामाची गुणवत्ता पावसाने दाखवून दिली आहे. आरवली येथील सर्व्हिस रोड लगत महिनाभरापूर्वी बांधण्यात आलेल्या गटारावरील स्लॅब पडून गेला आहे. मुंबई…

Team RatnagiriLive