गव्हाणच्या शांतादेवीला महेंद्रशेठ घरत यांच्याकडून सोन्याचा हार अर्पण
उरण (विठ्ठल ममताबादे) : पनवेल तालुक्यातील गव्हाणच्या शांतादेवीची यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शांतादेवी नवसाला पावते, अशी वर्षानुवर्षे भाविकांची श्रद्धा आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे सुद्धा…
मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा
मुंबई,दि.२२ : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व…
नवीन पनवेलमध्ये २७ रोजी सकल मराठा समाजाचा वधू-वर-पालक परिचय मेळावा
पनवेल : नवीन पनवेल येथे रविवारी (दि.२७) सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाचा मराठा वधु-वर, थेट-भेट व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्यभरातून रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे,…
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतलेला बाल जलतरणपटू रेयांश खामकरची पुन्हा चमकदार कामगिरी
लांजा : सिंधुदुर्ग विजयदुर्ग येथे दि. २० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या खुल्या गटातील ५०० मीटर सागरी जलतरण स्पर्धेत सात वर्षीय रेयांश खामकर याने अतिशय रोमहर्षक रितीने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक…
कवी केशवसुतांच्या मालगुंडला मिळाली ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळख!
रत्नागिरी, दि. २१ : कवी केशवसुतांच्या रत्नागिरी तालुक्यामधील मालगुंड या गावाला रविवारपासून पुस्तकांचे गाव अशी नवी ओळख मिळाली आहे. पुस्तकांचे गाव मालगुंडचा लोकार्पण सोहळा रविवारी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय…
सिंधुदुर्गात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ
कणकवली : सावंतवाडी- वेंगुर्ला- दोडामार्ग- मालवण-कुडाळ येथील शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब…
स्नेहल पालकर, अवनी कोळी ‘साई सन्मान’ पुरस्काराने सन्मानित
उरण (विठ्ठल ममताबादे ) : श्री साई देवस्थान साईनगर, वहाळ तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा साई सन्मान पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील अविस्मरणीय कामगिरीबद्दल स्नेहल राम पालकर आणि कु.अवनी अलंकार कोळी यांना प्रदान…
पाली ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिसची सुविधा
रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील ग्रामीण रुग्णालयाला शुक्रवारी भेट दिली. या भेटी वेळी त्यांनी तेथील डायलिसिस सेंटरची पाहणी केली. रुग्णालयातील…
शहराच्या स्वच्छतेबाबत तडजोड नको : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : शहरामधील विकासकामे पूर्णत्वाकडे जातात. ती तशीच टिकली पाहिजेत. परिसराची, शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही सर्वांनी घेतली पाहिजे. त्यामध्ये कॉम्प्रोमाईज करुन उपयोगी नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी…
रत्नागिरी जिल्हा बँकेची ५ हजार कोटींच्या वर व्यवसाय झेप !
रत्नागिरी : जिल्ह्यातील जनतेने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर विश्वास दर्शवला आहे. बँकेचा तब्बल 5 हजार कोटींच्या पुढे व्यवसाय गेला आहे. यावर्षी बँकेच्या इतिहासात प्रथमच 94 कोटी 64 लाख रुपये…
