मुस्लिम दांपत्याने केले गरीब हिंदू मुलीचे कन्यादान!
चिपळूण : सध्या भारतामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडण्याच काम काही काही विघ्नसंतुष्ट लोकांकडून सुरू आहे. मात्र चिपळूणमध्ये एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शहरातील गोवळकोट येथे राहणाऱ्या इमरान सय्यद…
रत्नागिरीच्या सुरभी अभ्यंकर यांना अमेरिकी विद्यापीठाची डॉक्टरेट !
रत्नागिरी : जिल्ह्यातील कर्ला गावची सुकन्या, सुरभी दीपक अभ्यंकर, या इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, इंडियानापोलिस, अमेरिका येथून ‘जैव रसायनशास्त्र आणि आण्विक जीवशास्त्र’ (PhD in Biochemistry and Molecular Biology) या…
कडवई येथील वरदान देवी देवस्थानच्या भक्त निवासाचे लोकार्पण
संगमेश्वर : तालुक्यातील कडवई येथील वरदानदेवी देवस्थानकडून नव्याने बांधण्यात आलेल्या "भक्त निवास" चा लोकार्पण रत्नागिरी संगमेश्वरचे आमदार तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. कडवई येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला…
रत्नागिरीत ग्रामीण प्रतिभेला टेक्नॉलॉजीची जोड देणारे ॲनिमेशनचे दालन खुले
रत्नागिरी : रत्नागिरी सारख्या जिल्ह्यात ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला जोड देणाऱ्या ॲनिमेशनच्या अत्याधुनिक दालनाला राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. आज ब्रॉड पीक एनिमेशन स्टुडिओला…
करळ पुलावर टँकर उलटून गॅस गळती
उरण दि. १९ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील करळ/ सोनारी ब्रिजवर गॅस टँकरला अवघड वळणावर १९ मे रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची…
महानगर गॅस कंपनीने खोदलेले रस्ते निकषानुसार पूर्ववत करावेत : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते महानगर गॅस कंपनीने निकषानुसार पूर्ववत करावेत. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतचे सर्वेक्षण 2 दिवसात करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. येथील शासकीय…
खेडच्या जगबुडी नदी पुलावरून कार कोसळली; पाचजण ठार
खेड : देवरुख येथे नातेवाईकांकडे अंत्यसंस्काराला जात असलेल्या कुटुंबियांवरच काळाने झडप घातली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीपात्रात इर्टिगा कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. चालकासह अन्य एक सुदैवाने…
संभाजीराव भिडे गुरुजींचे विचार हिंदुराष्ट्रासाठी प्रेरणादायी : ना. नितेश राणे
बांदा : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे श्री. भिडे गुरुजींचे हिंदुत्ववादी विचार कायमच हिंदू राष्ट्रासाठी प्रेरणादायी असतात. गुरुजींच्या विचारांचे अनुकरण प्रत्येक हिंदूने प्रामाणिकपणे केल्यास हिरवे साप वळवळणार नाहीत. प्रत्येक हिंदूने धर्मासाठी योगदान…
रत्नागिरी जिल्ह्यातील दुसरी हाऊस बोट जांभारी बंदरात पर्यटकांच्या सेवेत!
रत्नागिरी : कोकणात विशेषत: जिल्ह्यात जांभारीत दुसऱ्या हाऊस बोटीचे लोकार्पण होत आहे. पर्यटकांना केरळनंतर आता जांभारीत यावे लागेल. महिला भगिनिंनी पर्यटकांना नम्रतापूर्वक वागणूक दिली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. केरळपेक्षा…
रत्नागिरीत पकडलेले १३ बांगलादेशी नागरिक देशाबाहेर पाठवले
रत्नागिरी : रत्नागिरी पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी पकडलेल्या १३ बांगलादेशी घुसखोरांना त्यांच्या शिक्षेची मुदत संपल्यामुळे मायदेशी पाठवण्याच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर बांगलादेशात परत पाठवण्यात आले आहे. हे सर्वजण भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश करून राहत…
