शिवसेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : १४ एप्रिल २०२५ रोजी शिवसेना (शिंदे गट )उरण विधानसभेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त उरण शहर बौद्धवाडी येथील पवित्र…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान सन्मान मंच रत्नागिरीतर्फे अभिवादन
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान सन्मान मंच, रत्नागिरीतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी रत्नागिरी शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण…
अनिरुद्ध उपासना केंद्र आयोजित शिबिरात १५१ जणांचे रक्तदान
उरण (विठ्ठल ममताबादे ) : रक्ताअभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसेच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावा हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून अनिरुद्ध उपासना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद…
शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध : पालकमंत्री उदय सामंत
दापोली : राज्य सरकारच्या वतीने शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. दापोली येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कोकण…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जय भीम पदयात्रा
रत्नागिरी, दि.13 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सकाळी 7.30 वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथून जयभीम पदयात्रा काढण्यात आली. उपशिक्षणाधिकारी नरेंद्र घावंड यांनी या जयभीम पदयात्रेला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोमवारी कल्याण येथे करण्यात आले. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. शिवसेनेचे मुख्य…
पुढील दोन वर्षात रत्नागिरी स्मार्ट सीटी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, : एमआयडीसीने रत्नागिरी शहर दत्तक घेतले आहे. साडेचारशे कोटी रुपये दिले आहेत. रत्नागिरी बदलतंय..रत्नागिरी बदललंय..येत्या दोन वर्षात स्मार्ट शहर म्हणून रत्नागिरी उभे राहणार आहे. आधुनिकदृष्ट्या, सकारात्मकदृष्ट्या रत्नागिरी पुढे जात…
देशातील १७ राज्यांना वादळाचा इशारा
भारतीय हवामान खात्याचा अलर्ट मुंबई : हवामान खात्याने आज मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह १७ राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केला आहे. राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला…
माईणमधील आपदग्रस्त कुटुंबाची ना. नितेश राणे यांनी घेतली भेट
कणकवली : तालुक्यातील मौजे माईण येथे २ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता वीज गळतीमुळे श्री. अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला अचानक भीषण आग लागली. या आगीत घर संपूर्णतः जळून खाक…
रत्नागिरीत मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली श्री हनुमानाची महाआरती
रत्नागिरी : हनुमान जयंती दिनाचे औचित्य साधत रत्नागिरीत आलेल्या मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गाडीतळ येथे महाआरती करून श्री हनुमानाला वंदन केले. रत्नागिरीतील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या…
