‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा’ पुस्तक प्रकाशन सोहळा
आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदी आयोजित विद्यार्थ्यांच्या मूल्यसंवर्धनासाठी “ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा” या पुस्तक प्रकाशन सोहळा मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत…
‘गव्हर्नन्स नाऊ’कडून दिल्लीत कोकण रेल्वेचा दोन पुरस्कारांनी सन्मान
नवी दिल्ली : गव्हर्नन्स नाऊ यांच्याकडून देण्यात येणाऱ्या मानाच्या दोन सन्मानांनी कोकण रेल्वेला गौरवण्यात आले आहे. लीडरशिप अवॉर्ड आणि इन्फ्रास्ट्रक्टर लीडरशीप अवॉर्ड अशा दोन पुरस्कारांनी कोकण रेल्वेला दिल्लीत सन्मानित करण्यात…
‘कोकण मीडिया’ला मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार
रत्नागिरी : मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाने आयोजित केलेल्या ४९व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत रत्नागिरी येथील साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाला उत्कृष्ट साहित्यिक अंक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. मराठी वृत्तपत्र…
काश्मीर पर्यटन क्षेत्रात २००७ पासून विश्वासार्ह सेवा देणारी ‘आबदार हॉलिडेज’ – महाराष्ट्रातील पर्यटकांची पसंती
Established in 2007, Aabdar Holidays is a trusted Kashmir-based travel company providing customized Kashmir and Ladakh tour packages, hotel bookings, transportation, Gulmarg Gondola booking assistance, and personalized travel experiences for…
संकेता सावंत यांच्या खेळाडूंचे सुयश ; तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन एक्झाम उत्तीर्ण
रत्नागिरी : अभ्युदय नगर, नाचणे रोड येथील संकेता सावंत यांच्या तायक्वांदो प्रशिक्षण केंद्रातील पाच खेळाडूंनी बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत उत्तम यश संपादन केले.रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस असोसिएशन या अधिकृत जिल्हा संघटनेचा वतीने…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतले छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीचे दर्शन!
उरण (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी हाती घेताच दिनांक २७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगडावर जाऊन राजमाता…
रत्नागिरी-रायगडमधील मत्स्यव्यावसायिक, बंदरांच्या समस्यांवर बैठक
मुंबई : मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळावी आणि मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, यासाठी शासन अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत, असे निर्देश मंत्री नितेश…
Konkan Railway | प्रवाशांसाठी खुशखबर ; होळीसाठी विशेष गाड्या
रत्नागिरी : होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या तपशील खालीलप्रमाणे :गाडी क्रमांक 01063/01064 लोकमान्य…
कुसुमाग्रजांचे शिरवाडे वणी गाव ‘कवितांचे गाव’ म्हणून घोषित
नाशिक : मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि ग्रामपंचायत शिरवाडे वणी यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव 'कवितांचे गाव' म्हणून घोषित करण्यात आले. तसेच,…
देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल : ना. नितेश राणे
पालघर : वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या एका बंदरामुळे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊन म्हणजे वाढवण बंदर…
