आठ वर्षीय अक्षर पाटीलचा जलतरणात विक्रम!
उरण: जिद्द आणि कष्टाच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवता येते, हे उरणच्या ८ वर्षीय चिमुरड्याने सिद्ध केले आहे. उरणमधील केगांव गावचा सुपुत्र अक्षर दीपाली चेतन पाटील याने अटल…
गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाची विद्यापीठात सुवर्ण भरारी!
चिपळूण : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे नुकताच ४४ वा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित,…
Konkan Railway | प्रवाशाचा विसरलेला १.१० लाखांचा ‘आयफोन’ केला परत
मडगाव (गोवा): कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) सतर्कतेमुळे एका प्रवाशाला त्याचा महागडा मोबाईल परत मिळाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर विसरलेला सुमारे १ लाख १० हजार रुपये…
रत्नागिरीत ‘तुतारी एक्सप्रेस’मध्ये दारूसाठ्यासह अटेंडंटला अटक
रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) कंबर कसली आहे. नुकत्याच झालेल्या एका धडक कारवाईत, ट्रेन क्रमांक 11004 (तुतारी एक्सप्रेस)…
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे बाबासाहेबांच्या मूळ गावी प्रथमच मानवंदना
मंडणगड : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे प्रथमच त्यांच्या मूळ गावी, मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात १३५ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ.…
जेएनपीएत अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार नेत्यांची बैठक
बंदर कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची मागणी उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : yअखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगारांच्या राष्ट्रीय समन्वय समितीची बैठक ज्येष्ठ कामगार नेते एस. के.…
कोकण रेल्वेच्या मार्गावर तिकीट तपासणीची मोहीम
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर विनातिकीट आणि अवैधरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांविरोधातील कारवाईत गेल्या आर्थिक वर्षात रत्नागिरी विभागात 9 कोटी 4 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर संपूर्ण कोकण…
रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम दलदलयुक्त किनारपट्टीलाही आता सुरक्षा कवच!
रत्नागिरी : जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, अनेक ठिकाणी खाडीकिनारे, घनदाट कांदळवन आणि दलदलीचे अत्यंत संवेदनशील भाग आहेत. अशा दुर्गम आणि चिखलाच्या भागात पारंपरिक बोटी किंवा वाहनांद्वारे गस्त घालणे…
मारुती बिर्जे पहिल्या ‘रत्नसिंधू केसरी’ किताबाचा मानकरी
रत्नागिरी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित 'रत्नसिंधू केसरी २०२६' या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे याने यश…
