Haldi Kumkum | ‘हळदी-कुंकू’ समारंभांमधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन!
रत्नागिरी : मकर संक्रांतीचा सण संपला असला तरी, महाराष्ट्राच्या घराघरात आणि सोसायट्यांमध्ये सध्या हळदी-कुंकू (Haldi Kumkum) समारंभाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. 'तिळगुळ घ्या, गोड गोड बोला' म्हणत महिला एकमेकींना…
सलून कारागीर ते नगरसेवक पदापर्यंत भरारी घेतलेल्या नितीन जाधव यांचा नाभिक समाज हितवर्धक मंडळाकडून गौरव
रत्नागिरी : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकाचा गौरव करण्यासाठी समाज एकत्र येतो, तेव्हा तो सोहळा प्रेरणादायी ठरतो. नाभिक समाज हितवर्धक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक श्री.…
उरणमध्ये रंगणार मुंबई विद्यापीठाचा ‘उडान महोत्सव २०२६’
साडेतीनशे हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग उरण (विठ्ठल ममताबादे): मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय 'उडान महोत्सव २०२६' या वर्षी उरणमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.…
Konkan railway | कोकण रेल्वेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत सामंजस्य करार!
मुंबई : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्यात पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. रेल्वे–रस्ता समन्वय, लॉजिस्टिक्स, बोगदे व पूल,…
दुर्गम भागातील चिमुकल्यांच्या चेहेऱ्यावर फुलले हास्य!
रत्नागिरी : शहरी वातावरणापासून दूर एका दुर्गम भागातली एक शाळा. नाखरे गावातल शेवटच टोक. या दुर्गम भागातल्या शाळेत पोचले दंतचिकित्सक आणि त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. ना मोबाईल टॉवर, ना…
८० आणि ९० च्या दशकात घराघरात पोहोचलेली दुचाकी कोणती आठवते?
पुणे: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक गाड्या आल्या आणि गेल्या, पण काही गाड्यांनी लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यापैकीच एक म्हणजे बजाज एम८० (Bajaj M80). ८० आणि ९० च्या दशकात…
दिल्लीतील कर्तव्यपथावर होणार चिपळूणच्या कला-कर्तृत्वाचा गौरव!
चिपळूण : २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्लीतील कर्तव्यपथ (राजपथ) येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्यात यावर्षी चिपळूणच्या कलेचा आणि कर्तृत्वाचा गौरव होणार आहे. 'वंदे मातरम्' या विशेष सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्र…
चिरनेर जि. प. गट निवडणूक समाधान म्हात्रे पूर्ण ताकदीनीशी लढणार !
उरण (विठ्ठल ममताबादे ) : महानगर पालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर आता सर्वांना जिल्हा परिषद,पंचायत समितीचे वेध लागले असून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ५ फेब्रुवारी रोजी तर निकाल ७ फेब्रुवारी…
बालविवाह मुक्त भारत होण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
रत्नागिरी :- बालविवाहमुक्त भारत होण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले.तालुका विधी सेवा समिती व वकील संघ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह…
AI Technology | रत्नागिरी पोलीस दल ‘एआय’ आधारित ॲपसह सज्ज!
रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलाने आधुनिक व नाविन्यपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित “RAIDS – Ratnagiri Advanced Integrated Data System” हे अभिनव डिजिटल ॲप विकसित केले आहे. नागरिक-केंद्रित पोलीसिंग, पारदर्शकता,…
