कोकणवासियांची दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस उद्यापासून विद्युत इंजिनसह धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे दररोज धावणारी दिवा सावंतवाडी एक्सप्रेस दि. 2 डिसेंबर 2023 पासून डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिनवर चालवली जाणार आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन…
तीन अपत्ये असल्याने वेश्वीचे सरपंच संदीप कातकरी अपात्र
जिल्हाधिकारी रायगड डॉ. योगेश म्हसे यांचा निर्णय उरण दि १ (विठ्ठल ममताबादे ) : वेश्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते व सरपंच पदाचे उमेदवार तक्रारदार गोपाळ पाटील गुरुजी यांनी विद्यमान सरपंच संदीप…
पोफळी येथे ४ डिसेंबरला जागतिक अपंग दिनानिमित्त कार्यक्रम
चिपळूण : अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्हा यांच्यातर्फे जागतिक अपंग दिनानिमित कार्यक्रमचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोकण विभाग प्रमुख फैसल सय्यद यांनी दिली. हा कार्यक्रम 4…
ओझरमधील मंदिर-संस्कृती रक्षणार्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त रत्नागिरी जिल्ह्यातील २३ मंदिरांचे विश्वस्त व सदस्य होणार सहभागी
रत्नागिरी, ३० नोव्हेंबर : मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. त्यातून मिळणार्या ईश्वरी चैतन्यामुळेच आधुनिक काळातही समाज मंदिरांकडे आकर्षित होतो. त्यामुळे मंदिरांतील पावित्र्याचे रक्षण करणे, हे हिंदु समाजाचे दायित्व आहे.…
कोकणचा विकास हाच आमचा ध्यास ; विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनी प्रकल्पाचे भूमिपूजन रत्नागिरी, दि.30 : कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे, कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे.…
दीपावलीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी रेखाटल्या ३५०० कलाकृती!
संगमेश्वर दि. ३० : व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागा तर्फे दीपावलीच्या सुट्टीत शुभेच्छा पत्र तयार करणे आणि चित्र रेखाटनाचा उपक्रम राबवून बालकलाकारांना नवी…
दापोली विंटर सायक्लोथॉन २०२३ स्पर्धेत तब्बल साडेतीनशे स्पर्धकांचा सहभाग
दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली विंटर सायक्लोथॉन २०२३, सिझन ४ सायकल स्पर्धा रविवार…
एप्रिलपासूनच्या पाण्याच्या नियोजनाची तयारी आतापासूनच करा : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : स्थानिक लोकप्रतिनिधींची वेळ घेऊन पाणी टंचाईचे आराखडे तयार करावेत. 15 जानेवारीपर्यंत त्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळेल हे पहावे. 1 एप्रिल पासूनच्या पाण्याच्या नियोजनाची तयारी आतापासून करावी, अशी सूचना पालकमंत्री…
पावस येथील दर्ग्याला पालकमंत्री उदय सामंत यांची भेट
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या जिल्हा दौऱ्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील पावस येथील मोहम्मद पीर बाबा दरगाह उरूसानिमित्त चादर अर्पण करून आशीर्वाद…
बचतगटांच्या माध्यमातून महाराष्ट्र टाळ्या वाजवेल असं काम करा : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. २८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना महिला भगिणी, तरुण आणि ज्येष्ठांचा विकास झाला तर तोच जिल्ह्याचा पर्यायाने राज्याचा विकास ही भावना ठेवून शासन काम करीत…
