विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज : जिल्हा न्यायाधीश डाॕ. अनिता नेवसे
रत्नागिरी दि.१३ (जिमाका):- विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे मार्गदर्शन जिल्हा न्यायाधीश डाॕ. अनिता नेवसे यांनी केले. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती, जिल्हा न्यायालय-१, डी.बी.जे. महाविद्यालय चिपळूण यांच्या…
कोकण रेल्वेमार्गे नागरकोईल- पनवेल विशेष गाडी धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल ते पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. दिनांक 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत या विशेष गाडीच्या जाऊन येऊन एकूण ६…
सेवानिवृत्त बौद्ध संस्थेमार्फत आरोस येथील गरीब मुलांना आर्थिक मदत
सावंतवाडी दि. 12 : "आमचा आधार हरवलाय, आम्हाला शिक्षणासाठी मदतीची गरज आहे" या आरोस ता. सावंतवाडी येथील मुलांनी केलेल्या आवाहनानुसार सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेतर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज…
दप्तरवीना शाळा उपक्रमात शिवने शाळेची मुले रमली पैसा फंडच्या कलादालनात!
संगमेश्वर दि. १२ : एक दिवस दप्तरावीना शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा शिवनेचे विद्यार्थी संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड कलादालनाला भेट देण्यासाठी आज आले होते .…
मेरी मिट्टी मेरा देश’, मिट्टी को नमन वीरो को वंदन’ अंतर्गत वेळासमध्ये शिलाफलकाचे अनावरण
'रत्नागिरी, दि.१२ : मंडणगड तालुक्यातील वेळास येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भारतरत्न डॉ.बाबासाहेब…
पक्ष बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करा : नीलेश राणे
रत्नागिरी : कुठलाही पक्ष हा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमुळे बळकट होतो, त्यामुळेच नेतृत्व भक्कम होते. राजेश सावंत यांच्या रूपाने दक्षिण रत्नागिरीसाठी एक चांगले नेतृत्व पक्षाने दिले आहे. त्यांना साथ द्या आणि…
Konkan Railway | गणेशोत्सवात धावणारी दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन करंजाडीसह अंजनीला थांबणार!
रत्नागिरी : दिवा ते रत्नागिरी या गणेशोत्सवात जाहीर करण्यात आलेल्या मेमू स्पेशल ट्रेन ला करंजाडी तसेच अंजनी हे आणखी दोन थांबे वाढवण्यात आले आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी दिवा ते…
उक्षीचे मिलिंद खानविलकर विशेष कार्यकारी अधिकारीपदी
रत्नागिरी: उक्षी गावचे सुपुत्र, माजी सरपंच, विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष मिलिंद खानविलकर यांची नुकतीच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्राचे उद्योगमंत्री,रत्नागिरी - रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.…
महिला बचत गटांसाठी आज रानभाजी महोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी दि.११ (जिमाका):- महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय अंतर्गत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला व उद्यम विकास कार्यक्रम आणि जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विभाग, प्रकल्प संचालक, आत्मा यांच्या संयुक्त…
मुंबईहून कोल्हापूरसाठी आज मध्यरात्री वनवे स्पेशल ट्रेन धावणार!
कोल्हापूर : मुंबई ते कोल्हापूर मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अशी एक मार्गी विशेष चालविणार…
