रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमधे १४ सप्टेंबर रोजी मोफत तपासणी शिबीर

रत्नागिरी : कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट टयूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिर यावेळी रविवारी दि. 14 सप्टेंबर रोजी होणार असून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे…

Team RatnagiriLive

मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार जात…

Team RatnagiriLive

१० रुपयांचं नाणं टाका, कापडी पिशवी मिळवा!

रत्नागिरी: प्लास्टिकमुक्त शहराच्या दिशेने एक पाऊल टाकत, रत्नागिरी नगर परिषदेने एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम सुरू केला आहे. आता शहराच्या मच्छी मार्केट येथे अवघ्या दहा रुपयांचे नाणे टाकून कापडी पिशवी…

Team RatnagiriLive

रत्नागिरीच्या अविराज गावडे याने कौंटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामनाही गाजवला!

रत्नागिरी : रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कौंटी स्पर्धेत शेवटचा सामना गाजवला. अविराज गावडेने नाबाद शतकी खेळी करत कौंटी स्पर्धेत सहाव्यांदा मॅन ऑफ द मॅचचा…

Team RatnagiriLive

रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात नौका उलटून दोघे बुडाले; सहा जणांना वाचवले

रत्नागिरी : येथील मिरकरवाडा बंदरात मासेमारी करून परतणाऱ्या 'अमीना आयशा' नावाच्या नौकेला समुद्रात अजख लाटेमुळे जलसमाधी मिळाली. बंदरापासून हकाही अंतरावर असलेल्या भगवती बंदर ब्रेकवॉटर बॉलच्या टोकाजवळच लाटेच्या प्रचंड तडाख्याने ही…

Team RatnagiriLive

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत

रत्नागिरी, दि. 8  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे उपकेंद्र रत्नागिरीत स्थापन करण्याबरोबरच रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्राला 1 एकर जागा देण्याचा निर्णय घेतानाच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित गुणपत्रिका तात्काळ द्यावेत,…

Team RatnagiriLive

अभिनेते अशोक सराफ यांचा उलवे येथे होणार नागरी सत्कार

उरण, दि. ८ (विठ्ठल ममताबादे):  मराठी चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय अभिनेता, 'पद्मश्री' पुरस्कारप्राप्त आणि विनोदी अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांचा उलवे येथे प्रथमच भव्य नागरी सत्कार होणार आहे. 'यमुनाबाई सामाजिक शैक्षणिक संस्था'…

Team RatnagiriLive

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान-रत्नागिरी जिल्ह्याची ताकद : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवन, रत्नागिरी येथे रविवारी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान कार्यशाळा उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी  उपस्थिती दर्शवली. आजच्या विशेष कार्यक्रमात स्वच्छता, शिक्षण, ग्रामसभा…

Team RatnagiriLive

कवींनो! कवितेची गाजलेली ओळ सद्यस्थितीतील अभिव्यक्तीत मांडा

 चिपळूण : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने ने अभिनव स्वरुपाची ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थ  ‘राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.  या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींना लेखनासाठी बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘गणपत वाणी’ या कवितेतील पहिलीच ओळ “गणपत वाणी बिडी पिताना” देण्यात आली आहे. आजवरच्या साहित्य इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच क्रियाशील प्रयोग असल्याने राज्यभरातील कवींमध्ये यास्पर्धेबाबत उत्सुकता आहे.  एखाद्या सर्वज्ञात कविच्या गाजलेल्या कवितेची ओळ घेऊन त्याच्या मूळ कवितेपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीच्या अभिव्यक्तीची कविता निर्माण करून त्यातून सद्यस्थितीची विविधांगी मांडणी करणे आणि त्यातून चर्चित, अचर्चित समाज वास्तवाला भिडणे असे या संकल्पनेचे स्पर्धा स्वरूप आहे. “गणपत वाणी बिडी पिताना”ही ओळ स्पर्धेसाठी सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक कवितेत किमान एकदा तरी येणे अपेक्षित आहे. काव्यलेखक स्पर्धकाने कवितेच्या सुरुवातीला ही ओळ वापरणे अधिक कसदार मानण्यात येईल. या ओळीशिवाय या कवितेमधील इतर दुसऱ्या कोणत्याही ओळीवर किंवा मर्ढेकरांच्या इतर कवितेवर किंवा इतर कवीच्या कोणत्याची कवितेवर केलेले संस्करण स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. नवीन तयार होणाऱ्या कवितेतील अभिव्यक्ती मूळ कवितेपासून जितकी दूर जाईल तितकी ती यशाच्या अधिक जवळ जाईल, असा या संकल्पनेमागील विचार आहे. मूळ कवितेच्या ढाच्याला, आशयाला, शब्दांना आणि विषयाला या नव्या रचनेने अधिक कलासक्त वैचारिक बैठकीने कलाटणी द्यावी. वर्तमानाचे संदर्भ, नाविन्य, डौल, आशयाची घनता या गोष्टींचेही भान राखावे असा एकंदरीत विचार या स्पर्धेच्या आयोजनामागे आहे. या स्पर्धेसाठी मूळ कवितेचे विडंबन तसेच कोणत्याही अन्य प्रकारची कविता वरील मुद्द्यांच्या आधारे स्पर्धेस पात्र राहिल.  या स्पर्धेसाठी अपेक्षित काव्य अभिव्यक्ती कशाप्रकारे साकार होईल, याची काही…

Team RatnagiriLive

लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान विशेष ट्रेन!

रत्नागिरी : दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर  प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि सावंतवाडी रोड दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा (Weekly Special Train) सुरू करण्याची घोषणा…

Team RatnagiriLive