मत्स्य पदवीधरांची मत्स्य विभागात थेट भरतीसाठी शासनाने दखल घ्यावी
रत्नागिरी : राज्यातील मत्स्य पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी मत्स्य महाविद्यालयाच्या माजी पदवीधरकांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध…
महावितरणचे बड्या थकबाकीदारांना अभय तर सामान्य ग्राहकांची अडवणूक!
वसुलीसाठी सामान्य ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्याच्या धमक्या रत्नागिरी : स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यात अपयश आलेल्या महावितरणने अलीकडे बिलांच्या वसुलीत बड्या थकबाकीदारांना मोकळे सोडून छोट्या ग्राहकांची अडवणूक करण्याचे…
रत्नागिरीत ना. नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह ऐकली पंतप्रधानांची ‘मन की बात’!
रत्नागिरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी येथे कार्यकर्त्यांसोबत बसून ऐकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या…
मिरकरवाडा बंदर राज्यातील सक्षम बंदर बनवणार : ना. नितेश राणे
रत्नागिरी : किनारपट्टी विकासातील आर्थिक समृद्धी हे महायुती सरकारचे ध्येय असून यासाठीच रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अनेक वर्ष जुन्या अतिक्रमणाना हटवून आज येथे विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ही कामे…
कृषी पदवी प्रवेशाचे पात्रतेचे निकष झाले शिथिल!
चिपळूण : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे कृषी प्रवेशासाठीचे पात्रता निकष शिथिल करण्यात यश आले आहे. यापूर्वी ५० टक्के इतकी असलेली अट शिथिल करत ती ४५…
उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी १७ खासदारांना ‘संसद रत्न पुरस्कार २०२५’ प्रदान!
नवी दिल्ली: नवी दिल्ली येथे शनिवारी १७ खासदारांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी प्रतिष्ठित 'संसद रत्न पुरस्कार २०२५' प्रदान करण्यात आले. एका बिगर-सरकारी संस्थेने आयोजित केलेल्या या सोहळ्यात विविध पक्षांच्या खासदारांचा…
दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी आली महत्वाची बातमी!
२८ जुलै २०२५ पासून 'या' दोन रेल्वे गाड्यांना अतिरिक्त थांबे रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने २८ जुलै २०२५ पासून दोन महत्त्वाच्या…
पटवर्धन प्रशालेचे शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी आकाशवाणीवर झळकणार!
रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर पटवर्धन हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांची 'बालजगत' या लहान मुलांच्या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरावर पटवर्धन प्रशालेची नित्या संदीप फणसे राज्यात तिसरी, आदित्य…
ईगल तायक्वांदोकडून पटवर्धन प्रशालेत स्वसंरक्षणाचे धडे!
रत्नागिरी : स्वसंरक्षणाचे महत्व लक्षात घेत छोट्या छोट्या क्लुप्त्या वापरून केवळ हात आणि पायांचा वापर करत स्वसंरक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक ईगल तायक्वांदो अकॅडमीकडून देण्यात आले. शहरातील भारत शिक्षण मंडळाच्या…
आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये, असे बँकांचे कामकाज हवे : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 26 : भविष्यात आंबा बागायतदारांना आंदोलन करावे लागू नये, असे काम सर्व बँकांनी करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक, बागायतदार यांच्या…
