आरवलीतील दुसऱ्या बाजूचा सर्व्हिस रोडही झाला काँक्रिटचा; वाहतुकीसाठी लवकरच होणार खुला!

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील आरवली येथील उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे. उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडच्या दुसऱ्या बाजूचे काँक्रिटीकरणाचे कामही आता पूर्णत्वाकडे चालले आहे. लवकरच दुसऱ्या बाजूच्या सर्व्हिस …

Team RatnagiriLive

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात कार्यक्रम

चिपळूण : ५ जून २०२५ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मांडकी- पालवण येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जागृतीसाठी उपक्रम राबवण्यात…

Team RatnagiriLive

शिवसेना ठाकरे गट उपनेतेपदी बाळ माने यांची नियुक्ती

रत्नागिरी : शिवसेना नेते  विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय रत्नागिरी येथे माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.…

Team RatnagiriLive

सर्पदंशाने वृद्धेचा मृत्यू

उरण दि ५ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील सारडे गावातील महिला महादुबाई महादेव माळी (७७ ) हिला सर्पदंश झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता तीचा रस्त्यात मृत्यू झाल्याची घटना…

Team RatnagiriLive

Konkan Railway | मुंबई – मडगाव ‘वन वे’ विशेष गाडी १४ जून रोजी धावणार !

रत्नागिरी : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई CSMT ते मडगाव जंक्शन दरम्यान एक विशेष 'वन वे'…

Team RatnagiriLive

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या स्थानकावरून धावणार!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट  असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण १२ स्थानकांची नावे समोर आली आहेत.…

Team RatnagiriLive

चिपळूणमधील कळंबस्ते येथे उद्या ‘देवराई’चा शुभारंभ

रत्नागिरी : उद्या गुरुवार 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते रेल्वे फाटक जवळ सकाळी ८ वाजता देवराई वृक्ष लागवडीचा शुभांरभ करण्यात येणार आहे. नागरिकांनी वृक्षलागवड व…

Team RatnagiriLive

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्रातील पहिले नातेवाईकांसाठी विश्रामगृह

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे बांधण्यात आलेल्या “नातेवाईकांसाठी विश्रामगृह” या सुविधेचे लोकार्पण नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. रुग्णांप्रमाणेच त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांचे दुःख, त्रास, अनिश्चितता लक्षात घेऊन…

Team RatnagiriLive

‘फेक न्यूज’चा प्रसार थांबविला तरच बंधन : सतीश लळीत

रत्नागिरी, दि. 3 : फेक न्यूज हे आव्हान आहे. त्याचा उगमस्थान शोधणं जरी कठीण असले तरी, त्याचा प्रसार थांबविणे शक्य आहे. प्रसार जर थांबविला तर त्यावर बंधन आणू शकतो, असे…

Team RatnagiriLive

शिव प्रतिष्ठान करंजाडेच्या वतीने पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती दीपोत्सवाने साजरी 

उरण विठ्ठल ममताबादे ) : भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च…

Team RatnagiriLive