रत्नागिरीला अवकाळी पावसाचा तडाखा; हापूस बागायतदार संकटात, कष्टाचा ‘सडा’ जमिनीवर!
रत्नागिरी : कोकणची शान असलेल्या हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा आपला लहरीपणा दाखवला आहे. रत्नागिरी शहर आणि परिसरात बुधवारी सकाळी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार…
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनला दापोलीतील पत्रकारांची भेट
रत्नागिरी : "मत्स्य शिक्षणावर चर्चा: मच्छिमारांनी मत्स्य शिक्षण सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन"डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे ७ मे रोजी…
‘अभाविप’च्या कोकणातील पूर्व कार्यकर्त्यांचे मोर्डे (देवरुख) येथे रविवारी संमेलन
मोर्डे (देवरुख) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकणातील (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन येत्या रविवारी (दि. १७) मौजे मोर्डे (देवरुख), संगमेश्वर येथे संपन्न होत आहे. ‘अभाविप’च्या प्रवासाचे प्रमुख शिक्षक राहिलेल्या यशवंतराव…
कोकण रेल्वे प्रकल्पातील प्रलंबित प्रकल्प बाधितांना रोजगारात प्राधान्य द्या : ना. नितेश राणे
मुंबई, ११ मे : कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांच्या संपादित झालेल्या जमिनींच्या बदल्यात त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…
कोकण रेल्वेची प्रवाशांना गुड न्यूज!
रत्नागिरी : उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मडगाव जंक्शन ते पनवेल दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक 'समर स्पेशल' ट्रेन चालवण्याचा…
‘बालजगत’मध्ये चमकणार शीळ शाळेचे विद्यार्थी!
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मिळणारे दर्जेदार शिक्षण तर मिळतेच त्याचबरोबर इथल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तम गुणवत्ताही असते. जिल्हा परिषदेच्या शील शाळेचे असेच गुणवान विद्यार्थी आकाशवाणीच्या बाल जगत कार्यक्रमात चमकणार आहेत.आकाशवाणीच्या रत्नागिरी…
कोकण दर्शनमधून करा कर्ला गावाची सफर!
रत्नागिरी : नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर दर शुक्रवारी पर्यटन विषयक कार्यक्रम कोकण दर्शन प्रसारित होणार आहे. आठ मे रोजी प्रसारित होणाऱ्या पहिल्याच भागात रत्नागिरी नजीकच्या कर्ला…
जयगड बंदराच्या निर्यात प्रकल्पाला गती द्या : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. ६ : कोकणातील काजू, हापूस आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जयगड (रत्नागिरी) बंदर महत्त्वाचे आहे. येथून कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना गतीने…
दापोलीत ९-१० मे रोजी समर सायक्लोथॉनचे नववे पर्व
दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे ९ व १० मे २०२६ रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉन…
पश्चिम बंगालमधील ममतांची ‘दिदीगिरी’ अखेर संपुष्टात
मुंबई : पाचपैकी तीन राज्यांत भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने विरोधकांचा खोटा प्रचार पार उघडा पडला आहे. पश्चिम बंगालमध्ये तर ममता बॅनर्जी यांनी गेली पंधरा वर्षे केलेल्या…
