रायगड जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय टळणार

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे ३०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयाच्या आंतररुग्ण इमारतीचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले. या कामाला रायगडचे तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत हे असताना मंजुरी मिळाली होती. यामुळे…

Team RatnagiriLive

महायुती राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्रवासीयांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार करण्यात आला.महायुतीची समन्वय समिती बैठक महाराष्ट्राचे…

Team RatnagiriLive

होळी, उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर ३० जूनपर्यंत विशेष गाड्या

रत्नागिरी : होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने उधना जंक्शन ते मंगळुरू जंक्शन दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे…

Team RatnagiriLive

उरणमधून होळीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी जादा गाड्यांची मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्थेतर्फे उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी जादा बस सोडण्यात याव्‍यात, अशी मागणी करण्यात आलेली आहे. उरण ते रत्नागिरी, उरण ते सिंधुदुर्ग,उरण ते…

Team RatnagiriLive

खूषखबर !!! रत्नागिरी-दादर होळी अनारक्षित विशेष गाडी

रत्नागिरी : वीस वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असलेली आणि सध्या रत्नागिरी ते दिवा मार्गावर चालत असलेली पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला असतानाच मध्य रेल्वेने होळीसाठी…

Team RatnagiriLive

Konkan Railway | कोकणातून मुंबईत जाणाऱ्या तीन गाड्यांचा प्रवास आधीच संपणार!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलट क्रमांक 12 च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईत जाणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास त्यांच्या निर्धारित शेवटच्या स्थानकाच्या आधीच संपणार आहे. या संदर्भात…

Team RatnagiriLive

तिसरी मुलगी झाल्याने चिमुकलीचा पाळण्याच्या दोरीनेच गळा आवळून बापाने केला खून

मुंबई : मध्ये घाटकोपर भागात बापानेच पोटच्या पोरीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिसरं मूल नको म्हणून बापानेच आपल्या अवघ्या चार महिन्याच्या मुलीचा जीव घेतला आहे. पाळण्याच्या दोरीनेच…

Team RatnagiriLive

‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा’ पुस्तक प्रकाशन सोहळा

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदी आयोजित विद्यार्थ्यांच्या मूल्यसंवर्धनासाठी “ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा” या पुस्तक प्रकाशन सोहळा मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत…

Team RatnagiriLive

‘गव्हर्नन्स नाऊ’कडून दिल्लीत कोकण रेल्वेचा दोन पुरस्कारांनी सन्मान

नवी दिल्ली : गव्हर्नन्स नाऊ यांच्याकडून देण्यात येणाऱ्या मानाच्या दोन सन्मानांनी कोकण रेल्वेला गौरवण्यात आले आहे. लीडरशिप अवॉर्ड आणि इन्फ्रास्ट्रक्टर लीडरशीप अवॉर्ड अशा दोन पुरस्कारांनी कोकण रेल्वेला दिल्लीत सन्मानित करण्यात…

Team RatnagiriLive