नानासाहेब शेट्ये यांनी समाजाला सत्याचा मार्ग दाखवला : आर. डी. सामंत
कै. नानासाहेब शेट्ये यांचा स्मृतिदिन संपन्न व्यक्ती, संस्था पुरस्काररांचे वितरण संगमेश्वर दि. १ : उद्योजक बनण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. नोकरी मिळेल याच आशेवर न राहता या योजनांची माहिती घेऊन विद्यार्थी…
Mumbai-Goa Highway | महामार्गावर बावनदी ते वाकेड भागात ५० हजार रोपांची दुतर्फा लागवड सुरु
लांजा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी ते लांजा तालुक्यातील वाकेड या टप्प्यात सुमारे 50 हजार झाडे महामार्ग दुतर्फा लावण्याचे काम सुरू झाले आहे. 3 कोटी 22 लाख रूपये या वृक्ष…
Konkan Railway | रत्नागिरी रेल्वे स्थानकावर भल्या पहाटे ५ वेळा सायरन वाजला आणि रेल्वेची यंत्रणा धावली!
रत्नागिरी : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान धावणारी 22115 या साप्ताहिक वातानुकूलित एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक समस्या उद्भवली आणि गाडी रायगड-रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या नातूवाडी बोगद्यानजीक आल्यावर पुढे सरकेनाशी झाली.…
MSRTC | गणेशोत्सवासाठी कोकणात धावणार ४,३०० जादा एसटी बसेस!
रत्नागिरी : महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी रेल्वे बरोबरच राज्य मार्ग परिवहन महामंडळही सज्ज झाले आहे. दिनांक 2 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत एसटीच्या ४३०० बसेस सोडला जाणार आहे. कोकणात…
रत्नागिरीत कुवारबाव येथे लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक उभारणार!
जमिनीसह आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक रत्नागिरीत सागरी विद्यापीठाच्या उभारणीस तत्वत: मान्यता मुंबई, दि. ३१…
Konkan Railway | खुशखबर..! गणेशोत्सवासाठी रत्नागिरीपर्यंत पाच विशेष गाड्या जाहीर
रत्नागिरी : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने रत्नागिरीपर्यंत धावणाऱ्या आणखी पाच विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. या विशेष…
यशश्री शिंदे हत्येप्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याठी प्रयत्न करणार : रूपालीताई चाकणकर
उरण दि ३१ (विठ्ठल ममताबादे ) : यशश्री शिंदे या उरणमधील तरुणीची एका नराधमाने अत्याचार करून क्रूरपणे हत्या केली. या निर्घृण खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. अत्याचार करणाऱ्या…
राजापूरच्या मंदरूळ गावची सुकन्या तेजस्विनी आचरेकर यांची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड
लांजा : राजापूर मंदरुळ गावची सुकन्या तेजस्विनी आचरेकर यांची विशाखापट्टणम येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे. सातवी राष्ट्रीय कॅडेट क्युरोगी व पूमसे चॅम्पियनशिप स्पर्धा आंध्र प्रदेशातील…
सावधान ! बीएसएनएलच्या नावाने सीम ब्लॉक करण्याचे येत आहेत फोन, मेसेज आणि नोटीससुध्दा
रत्नागिरी ३१ : भारत संचार निगम लिमिटेडच्या अर्थात बीएसएनएलच्या नावाने वापरकर्त्यांना केवायसी लिंक करा अन्यथा तुम्ही वापरत असलेले सीम कार्ड 24 तासाच्या आत ब्लॉक करण्यात येईल, असे मेसेज, फोन आणि…
बीएसएनएल जिल्ह्यात उभारणार नवीन १८८ मोबाईल टॉवर!
बड्या कंपन्यांच्या दरवाढीला कंटाळून ग्राहकांची पावले पुन्हा बीएसएनएलकडे भारत संचार निगम लिमिटेडने आता ग्रामीण भागाकडे वाढविले रत्नागिरी, दि. 30 : खासगी दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या टेरीफ यांच्या किंमतीमध्ये वाढ केल्याने रत्नागिरीमधील…
