Breaking | रत्नागिरी रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून तरुण पडला
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात आज मोठी दुर्घटना घडताना सुदैवाने टळली.चालत्या ट्रेनमधून बेजबाबदारपणे उतरणारा तरुण पडला आणि ट्रेन खाली जात होता.पण प्लॅटफॉर्मवर सेवेत असलेल्या दोन आर पी एफ आणि…
चांदोरकर ग्रुपच्या सुमधूर आरत्या रत्नागिरी आकाशवाणीवर!
रत्नागिरी : कोकणातली गणपतीच्या आरत्यांची एक वेगळी परंपरा आहे. वाद्यांच्या साथसंगतीने होणाऱ्या चांदोरकर ग्रुपच्या या सुमधुर आरत्या यावर्षी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर प्रसारित झाला.गणेशोत्सवाच्या निमित्ताने इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 27 ऑगस्ट रोजी…
कोकणातून जाणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्या मुंबईत या स्थानकापर्यंतच धावणार!
मुंबई: मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. या महत्त्वाच्या कामामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वे गाड्यांच्या सेवांमध्ये तात्पुरता…
‘सावंत काजू मोदकाला’ गणेशभक्तांची पसंती
देवरूख : गणेशोत्सवात काजू मोदकाला मोठी मागणी असते. मात्र अनेक वर्षांपासून काही व्यावसायिक चिकट व चिंगमसारखे मोदक काजू मोदकाच्या नावाने विकतात. त्यात काजूचा लवलेशही नसल्याचे दिसून येते. याद्वारे ग्राहकांची फसवणूक…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामकरण वाद उच्च न्यायालयात
उरण, दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावरून अनेक वर्षे राजकारण सुरु आहे.राजकीय नेत्यांकडून, सत्ताधारी पक्षाकडून लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यावरून…
देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय सुरू होण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : देवगड तालुक्यातील मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी आणि स्थानिक युवकांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालय ऑगस्ट २०२५ पासून सुरू करण्याचा…
कोकण रेल्वेकडून गणेशभक्तांचे स्वागत ; ३७८ विशेष गाड्यांचे नियोजन
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांना कोकणात घेऊन जाण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर यावर्षी तब्बल 378 फेऱ्यांची घोषणा झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या गणपती स्पेशल रेल्वे गाड्यातून मोठ्या संख्येने कोकणवासीय कोकणात…
वंचितांच्या साक्षरतेसाठी गणेशोत्सव मंडळांनी घ्यावा पुढाकार!
“विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली…” – महात्मा जोतिबा फुले यांचे हे वचन महाराष्ट्राच्या वास्तवाला आरसा दाखवते. शिक्षण म्हणजे जीवनाचा श्वास, आत्मसन्मानाचा दीप व प्रगतीची किल्ली. तरीही…
युवा प्रेरणा कट्टातर्फे इको फ्रेंडली घरगुती बाप्पा सजावट स्पर्धेचे आयोजन
दापोली : दापोलीतील कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या 'युवा प्रेरणा कट्टा' मार्फत गेल्या ३ वर्षांपासून पर्यावरणस्नेही बाप्पा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी देखील ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपाची असून,…
लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघात क्रीडा क्षेत्राला भरीव सहकार्य करणार : आ. किरण सामंत
लांजा: लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी भरीव कार्य करणार असल्याची ग्वाही आमदार किरण सामंत यांनी दिली. लांजा तालुका शारीरिक शिक्षण संघटना आणि तायक्वांडो फिटनेस अकॅडमी, लांजा…
