फाटक हायस्कूलमध्ये शारदोत्सवाचा शुभारंभ
रत्नागिरी : फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला वाणिज्य आणि कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शारदोत्सवाचा शुभारंभ झाला. दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे…
निसर्गसेवक कै. नीलेश विलास बापट यांचे नाव वन विभागाच्या कलादालनाला देण्याची मागणी
मुंबई :: रत्नागिरी जिल्हा वनविभाग (चिपळूण) यांच्याकडून चिपळूण येथे उभारण्यात आलेल्या कलादालनाला मानद वन्यजीव रक्षक (रत्नागिरी) स्व. निलेश विलास बापट यांचे नाव देण्याबाबतचे निवेदन आज शहरातील सक्रीय निसर्गप्रेमी यांच्या शिष्टमंडळाने,…
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान आतापर्यंत ३७ शिबिरांचा १ हजार ६९६ जणांना लाभ
रत्नागिरी, दि. 22 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर सुरू झाले आहे. महात्मा गांधी जयंतीपर्यंत (2 ऑक्टोबर)…
Konkan Railway | नेत्रावती एक्सप्रेस ठाणे स्थानकापर्यंत धावणार!
मुंबई: मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 21 सप्टेंबर 2025 ते 25 सप्टेंबर 2025 या कालावधीत थिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सुटणारी गाडी क्रमांक 16346, नेत्रावती एक्सप्रेस, आपल्या नियोजित…
जपानमध्ये आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत महाराष्ट्राचा जलवा!
ओसाका (जपान) : जपानमधील ओसाका शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषद आणि प्रदर्शनामध्ये (The International Industry Conference and Expo) आज महाराष्ट्र उद्घाटन एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत…
उत्तराखंडमधील राष्ट्रीय वन व वन्यजीव संवर्धन प्रशिक्षण शिबिरासाठी मालवणच्या ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड
मालवण : मालवण तालुक्याचा मानाचा झेंडा उंचावत ॲड. ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर यांची सेंट्रल अकादमी फॉर स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस (CASFOS), डेहराडून उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ३ दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी…
‘बाल दिशा’ राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनासाठी नेहरू आर्ट गॅलरीतर्फे उरणमधील तीन विद्यार्थ्यांची निवड
उरण (विठ्ठल ममताबादे ) : दिनांक ११ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ रोजी नेहरू आर्ट गॅलरी वरळी मुंबई येथे होणाऱ्या “बाल दिशा ” नावाच्या राष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून २५…
जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस हवालदार निलंबित!
रत्नागिरी : जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एक पोलीस कर्मचारी अडचणीत आला आहे. बेपत्ता व्यक्तींच्या अर्जाकडे दुर्लक्ष, केल्याप्रकरणी चौकशी अंती पोलीस हवालदार प्रसाद सोनावणे याला निलंबित…
बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात आली महत्त्वाची अपडेट!
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आज एक ऐतिहासिक दिवस ठरला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत, मुंबईतील घनसोली आणि शिळ फाटा दरम्यानच्या सुमारे ४.८८ किमी लांबीच्या बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण…
रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम यशस्वी
रत्नागिरी : शिवाजी हायस्कूल, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, जलजीविका संस्था पुणे, सागरी सीमा मंच, मिऱ्या, स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट रत्नागिरी या सर्व संस्थांनी संयुक्तपणे मिऱ्या बीच…
