दरड कोसळून खंडित झालेली अणुस्कुरा घाटातील वाहतूक पूर्ववत
राजापूर: कोकणातून कोल्हापूरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या अनुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवून वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा येत होता, मात्र…
बोर्ड परीक्षा खासगी विद्यार्थी नोंदणी ऑगस्ट अखेरपर्यंत
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी बारावी परीक्षांसाठी खासगी विद्यार्थी (फॉर्म नं.१७) योजनेअंतर्गत १ ऑगस्टपासून ऑनलाइन नावनोंदणी सुरू केली आहे.…
मच्छिमारांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून सुरक्षेच्या कारणास्तव खोल समुद्रात जावू नये : मंत्री. नितेश राणे
मुंबई : कोकणासह महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांना tweet द्वारे आवाहन केले आहे. "मच्छीमार बांधवांना व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..! कोकण…
उलवे नोडमध्ये नागरिकांसाठी आसन व्यवस्था
उरण : उलवे नोडमधील नागरिकांना आणि प्रवाशांना ये-जा करताना होणारा त्रास कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रतिश वामन पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन त्यांनी सेक्टर २४, उलवे…
दापोलीत पोलीस दल आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण
दापोली, १९ ऑगस्ट: अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी दापोली पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. पोलीस निरीक्षक तोरसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपत्तीच्या वेळी नागरिकांना तात्काळ मदत देण्यासाठी पोलीस…
खुशखबर!! गणपतीसाठी गुजरातमधून रत्नागिरीपर्यंत गुरुवारपासून विशेष ट्रेन धावणार!
रत्नागिरी : गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, पश्चिम रेल्वे (WR) उधना ते रत्नागिरी दरम्यान गणपती स्पेशल ट्रेन चालवणार आहे. ही गाडी दि. 21 ऑगस्ट…
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना बुधवारीही सुट्टी
रत्नागिरी, दि. १९ : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि हवामान विभागाने दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार बुधवारी (दि. २० ऑगस्ट) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी…
कोकण विभागातील पहिला ‘अमृत’ मेळावा गुरुवारी
रत्नागिरी, दि. 19 : अमृत योजनांच्या प्रचार प्रसारासाठी कोकण विभागातील पहिला अमृत मेळावा गुरुवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वा. अंबर हॉल, टी आर पी येथे आयोजित…
मधुबन कट्ट्यावर भर पावसातही कविता बहरली : संजय केणी
उरण (विठ्ठल ममताबादे ) : विमला तलाव मधुबन कट्ट्यावर कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेचे दरमहा होणारे ११८ वे कवी संमेलन भरपावसातही बहारदार होऊन श्रोत्यांना आनंद दिला, असे विचार कविसंमेलनाचे…
दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी: दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन कोकण नगर येथील मदरसा फैजाने अत्तार येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात, दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे मौलाना अल्ताफ…
