१४ एप्रिलला रत्नागिरी शहरातील वाहतूक एका दिशेने वळवणार!
रत्नागिरी, दि. ७ : वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता 14 एप्रिल रोजी जेल नाका-सिव्हील हॉस्पिटल-जयस्तंभ अशी एक बाजुची वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 17 वा.…
मतदान प्रक्रियेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचा काटेकोर अभ्यास करावा : एम देवेन्दर सिंह
रत्नागिरी, दि. ६ (जिमाका) निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रीये दरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करु नये, या सुचनांचा…
Konkan Railway| कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल गाड्यांच्या २४ फेऱ्या
मुंबई – उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान २४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2024 पासून या…
चंद्र दर्शनावर आधारित रमजान ईदीनिमित्त सुट्टी देणार
रत्नागिरी : रमजान ईद" सण चंद्र दर्शनावर आधारित असल्याने मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांना ज्या दिवशी ईद असेल ( दिनांक १० एप्रिल २०२४ किंवा दिनांक ११ एप्रिल २०२४ यापैकी एक दिवस)…
पाणीटंचाईच्या तक्रारी निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष
पाणी टंचाईबाबत ०२३५२ -२२२२३३, २२६२४८ या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रल्नागिरी, दि. ५ (जिमाका) : जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई कालावधित नागरिकांकडून पाणी टंचाईच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे…
सिमी संघटनेचे पंख राज्यानेही कापले!
रत्नागिरी, दि. ५ : बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. याविषयीची २९ जानेवारी २०२४ रोजीची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली…
‘उबाठा’ शिवसैनिकांचा उद्या दादर येथे शनिवारी निर्धार मेळावा
दापोली : आगामी लोकसभा निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर खेड, दापोली, मंडणगड विधानसभा मतदारसंघातील मुंबईस्थित निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा शनिवार दि. ६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना भवन दादर, मुंबई या ठिकाणी…
देश हिताचे ठेऊनी भान, चला करु मतदान !
पत्रव्यवहारात मतदान जनजागृती घोषवाक्याचा वापर करा : डॉ. सोपान शिंदे रत्नागिरी, दि. 4 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडील कोणत्याही एका घोषवाक्याचा वापर कार्यालयीन पत्र व्यवहारावर करावा,…
प्रत्येक बूथवर ३७० मते वाढवण्यासाठी प्रयत्न करणार
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 3 एप्रिलपासून सहा दिवसीय ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यात येणार आहे अशी माहिती श्री. समीर गुरव यांनी दिली. ते…
कशेडी बोगद्यातील दुसऱ्या लेनवरूनही एप्रिल अखेर वाहतूक सुरु होणार!
खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून निर्माण करण्यात आलेल्या भुयारी मार्गातील दुसऱ्या लेनवरील वाहतूक देखील या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात…
