मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराचा घाट
रत्नागिरी : मुंबई ते मडगाव मार्गावर धावणाऱ्या वंदे भरत एक्सप्रेसला ९८ ते १०० टक्के प्रवासी भारमान असतानाही मंगळुरू ते मडगाव मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याने मुंबई मडगाव…
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली गणपतीपुळे येथील मंदिरात पूजा!
रत्नागिरी : गोवा राज्याचे मुख्यमंत्री, भाजपचे कोकण क्लस्टर प्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांनी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिरात पूजा केली. या वेळी भाजपा युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष,…
रामेश्वर पंचायतन मंदिरात महाशिवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
संगमेश्वर दि. ४ ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते साटले वाडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या शिवधनातून उभारलेल्या रामेश्वर पंचायतन मंदिरात ८ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाडीला प्रायोगिक थांबा
रत्नागिरी : तिरूनेलवेली ते दादर दरम्यान कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडीला दि. 6 मार्च 2024 पासून मुकाम्बीका रोड बिंदूर स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.…
Konkan Railway | तुतारी एक्सप्रेसला जोडणार स्लीपरचा जादा डबा!
रत्नागिरी : दादर ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या तुतारी एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्यांना सध्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत…
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर
प्रवाशांना मिळणार विमानतळावरील वातावरण : ना. रवींद्र चव्हाण
रत्नागिरी : विमानतळावरील वातावरणाप्रमाणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला तशा वातावरणाचा अनुभव आला पाहिजे. वाहनतळ, एसटी स्टँड, रिक्षा स्टँड वेगळ्या ठिकाणी असलं पाहिजे. आनंदमय आणि अल्हाददायक वातावरण प्रवाशांना देण्याचा प्रयत्न…
रत्नागिरीत लवकरच साकारणार मँगो पार्क!
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात निवेंडी परिसरात मँगो पार्क उभारणीच्या हालचालींना वेग आला आहे. या माध्यमातून आंबा प्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय…
Konkan Railway | मध्य रेल्वेच्या आढावा बैठकीत खा. तटकरेंनी रोह्यासाठी मागितले १० एक्सप्रेस गाड्यांना थांबे!
मुंबई : मध्य रेल्वेच्या जिल्हा आढावा बैठकीत खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा स्थानकावर कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या १० एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. यावेळी खासदार तटकरे यांनी…
व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे- उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे
रत्नागिरी, दि.27 : मराठी भाषेच्या वाढीसाठी व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य सचिव शुभांगी साठे यांनी केले.कवी…
हातखंबा येथे साडेपाच कोटींची विकासकामे : पालकमंत्री उदय सामंत
गावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाहीरत्नागिरी : नागरिकांनी आपसातील मतभेद दूर ठेवून विकासाच्या पाठीशी उभे राहणे गरजे आहे. हातखंबा गावात साडेपाच कोटींची विकासकामे होत आहेत. गावांच्या विकासासाठी निधी…
